हेलो दोस्तों आज सभी को मेरा नमस्कार मैं इस ब्लॉक पर मराठी, हिंदी, शायरी, कविता, या फिर quotes लिख रहा हो मैं चाहता हूं कि आप लोग इसे देखें पढ़े और आपको पसंद आए अगर कोई जवाब देना चाहता है तो मेरे कमेंट बॉक्स में दे दीजिए Today, my greetings to everyone, I write Marathi poetry, Hindi poetry, shayari, English poetry, or quotes on this blogger,quotes,love,romanti,marathi kavita,Hindi kavita,prem,english poem,hindi shayari,shayari,quotes,kavita,love,sad,shayari, whatsapp,facebook,socialmedia,poem,

welcome

Wednesday, December 15, 2021

best marathi kavita

 Best Marathi Kavit


बेस्ट मराठी कविता



मराठी प्रेम कविता या कवितांमध्ये काही तुम्हाला आठवण देणारे आहे

मराठी प्रेम कविता तुम्हाला प्रेम करणारे लावणारे आहेत मराठी प्रेम कविता

तुम्हाला कविताचा माधवा कळणार आहे मराठी प्रेम कविता तुम्ही यांना

शेअर करू शकतात हा मराठी प्रेम कविता मध्ये तुमच्या आठवणी जाग्या

होतील ह्या मराठी प्रेम कविता मध्ये तुम्हाला जास्त आवडल्या आहेत तुम्हाला

लाईक करा यात मराठी प्रेम कविता मध्ये तुमची आठवण तुमचा प्रेम आहे

आणि या मराठी प्रेम कविता कशा आहेत हे कमेंट मध्ये सांगा



best marathi kavita



का कुणास ठाऊक पण

मन सैरभैर धावतय..

कोण नाही जवळ आपलं

हे स्पष्ट आता समजतय..

प्रत्येकाची गरज म्हणून

फक्त ती बाकी उरली..

तिने हाक मारताच ऐकूनही

सगळ्यांनी का नजर चोरली..

नाही कोणतं नात जपायचं आता

संपवाव वाटतं सगळ..

स्वतःच एक जग उभं कराव

वाटतं आता वेगळं


का कुणास ठाऊक पण

मन सैरभैर धावतय..

कोण नाही जवळ आपलं

हे स्पष्ट आता समजतय..

प्रत्येकाची गरज म्हणून 

फक्त ती बाकी उरली..

तिने हाक मारताच ऐकूनही

सगळ्यांनी का नजर चोरली..

नाही कोणतं नात जपायचं आता

संपवाव वाटतं सगळ..

स्वतःच एक जग उभं कराव

वाटतं आता वेगळं






best marathi kavita


काहींचं प्रेम डोळ्यातून वाहतं

 

काहींचं येतं ओठांपर्यत

 

काहींचं प्रेम ह्रदयातच राहतं

 

तळमळ ठेवत मरेपर्यंत....




काहींचं प्रेम डोळ्यातून वाहतं 

काहींचं येतं ओठांपर्यत 

काहींचं प्रेम ह्रदयातच राहतं

तळमळ ठेवत मरेपर्यंत....





 




best marathi kavita


रस्त्यावरची वळणं

 

कशीही वेडीवाकडी वळतात

 

डोळे लावून कुणी वाट बघतंय

 

नेमकं तेच विसरुन जातात



रस्त्यावरची वळणं

कशीही वेडीवाकडी वळतात

डोळे लावून कुणी वाट बघतंय

नेमकं तेच विसरुन जातात











best marathi kavita



अर्धी रात्र सरुन गेलेली

 

चंद्र गेला होता ढळत

 

अर्धी रात्र तुझ्या आठवणीत गेली

 

अन् उरलेली गेली तळमळत.....



अर्धी रात्र सरुन गेलेली

चंद्र गेला होता ढळत 

अर्धी रात्र तुझ्या आठवणीत गेली 

अन् उरलेली गेली तळमळत.....










best marathi kavita



चंद्राच्या कोरीगत

 

आपलं प्रेम वाढावं

 

आपलं प्रेम पाहून

 

मग चंद्रानेही जळावं…




चंद्राच्या कोरीगत

आपलं प्रेम वाढावं

आपलं प्रेम पाहून

मग चंद्रानेही जळावं…








best marathi kavita





पौर्णिमा खुणावते

 

बहर चंद्राचा

 

त्याच्यामुळे दुलीक्षित

 

समुह तारकांचा…




पौर्णिमा खुणावते

बहर चंद्राचा 

त्याच्यामुळे दुलीक्षित

समुह तारकांचा…








best marathi kavita





एक चंद्र आकाशातला

 

कोरी कोरी न् लुप्त होणारा

 

एक चंद्र माझा आहे

 

दर्शन देऊन तुप्त करणारा...




एक चंद्र आकाशातला 

कोरी कोरी न् लुप्त होणारा 

एक चंद्र माझा आहे 

दर्शन देऊन तुप्त करणारा...










best marathi kavita



एक चंद्र आकाशीचा

 

स्वतःचेच अस्तित्वात पुसणारा

 

एक चंद्र माझा आहे

 

मला स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारा....





एक चंद्र आकाशीचा 

स्वतःचेच अस्तित्वात पुसणारा 

एक चंद्र माझा आहे 

मला स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारा....












best marathi kavita





शक्य नाही आता

 

तुझ्याविना जगण

 

अंधाराच्या सहवासात

 

एकटं तुझ्याविना जागणं....





शक्य नाही आता

तुझ्याविना जगण

अंधाराच्या सहवासात 

एकटं तुझ्याविना जागणं....









best marathi kavita


चंद्राभोवती चांदण्यांचा

 

नेहमीच विहार असतो

 

पंधखड्यानंतर एकदा

 

मात्र विरह नक्की असतो...





चंद्राभोवती चांदण्यांचा 

नेहमीच विहार असतो 

पंधखड्यानंतर एकदा 

मात्र विरह नक्की असतो...









best marathi kavita



रात्री नेहमी स्वप्नात

 

तुझं होतं येणं

 

पहाटे उजाडल्यावर

 

                       सारं होतं जीव घेणं..... 





रात्री नेहमी स्वप्नात

तुझं होतं येणं

पहाटे उजाडल्यावर

                                                       सारं होतं जीव घेणं..... 









best marathi kavita



कवी वा लेखक हा बहुधा काल्पनिक लिहीत 


असतो, परंतु त्याचा भूतकाळातील अनुभव हा 

त्याच्या 


लेखणीची ताकद वाढवत असतो.. 










कवी वा लेखक हा बहुधा काल्पनिक  लिहीत 

असतोपरंतु त्याचा भूतकाळातील अनुभव हा 

त्याच्या 

लेखणीची ताकद वाढवत असतो.. 















आयुष्य पुस्तकाची पाने नाहीत जी परत वाचता 


येतील, प्रत्येक पानावर प्रेम करा, अनुभवायला शिका 


आणि मनसोक्त जगायला शिका... नंतर  मागची पाने 


फक्त आठवणीत चाळता येतात!



आयुष्य पुस्तकाची पाने नाहीत जी परत वाचता येतील, प्रत्येक पानावर प्रेम करा, अनुभवायला शिका आणि मनसोक्त जगायला शिका... नंतर  मागची पाने फक्त आठवणीत चाळता येतात!
























 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।

close